चारोळी उपक्रम

भारतीय साहित्य सांस्कृतिक मंच तथा फ्रीडम स्टोरी जालना जिल्हा आयोजित

चारोळी उपक्रम 

थंडीच्या आठवणी अन पावसाची ओढ
बेभरवशी ऋतूचक्राने सुर्यदेवही कोपला 
ओसाड राने अन सुकलेल्या फांद्या 
उन्हाच्या काहिलीने, निसर्गही तापला 


वैभव मोहन पाटील

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त